मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच " रघुपती राघव राजाराम" हे गित घरसामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता.राम नाम सत्य है...
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.
बटाटे अमर रहे ! आणि शेतकरी पात्रता निकष. | Maayboli
http://www.maayboli.com –
प्रेषक गंगाधर मुटे
8 आठवडे 3 दिवस ago – बहुचर्चित झाली 5 आठवडे 5 दिवस अगोदर
Category: उपक्रम Tags:
Category: उपक्रम Tags:
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश