मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच " रघुपती राघव राजाराम" हे गित घरसामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता.राम नाम सत्य है...
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.
बटाटे अमर रहे ! आणि शेतकरी पात्रता निकष. | Maayboli
http://www.maayboli.com –
प्रेषक गंगाधर मुटे
2 वर्ष 4 आठवडे ago – बहुचर्चित झाली 2 वर्ष 1 आठवडा अगोदर
Category: उपक्रम Tags:
Category: उपक्रम Tags:
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use