बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34006:2...
_________________________
भारतीय मुलांचे आईवडीलच त्यांनी काय करायचं, व्हायचं ते ठरवतात. पण तो काय किंवा नेहा काय, दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना पुरेपूर स्वातंत्र्य दिलं होतं. आता फक्त वाट पहायची होती.
___________________________