6

अंबानींच्या थाटावर टाटांची टीका

http://maharashtratimes.indiatimes.com

लंडनच्या ‘ द टाइम्स ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी २४ तास पाणी आणि वीज मिळत नसताना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अँटिलियात (मुंबईतला त्यांचा आलिशान राजवाडा) वीज-पाण्याचा वारेमाप वापर करत उधळपट्टी चालवली आहे. अंबानींनी त्यांच्या घराभोवती राहणा-या सामान्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक ऋयाम 51 आठवडे 4 दिवस ago – बहुचर्चित झाली 50 आठवडे १ दिवस अगोदर
Category: बातम्या   Tags:

अगदि बरोबर!

विजय_आंग्रे 3 आठवडे 4 दिवस 13 तास 52 मिनिटे ago

अगदि बरोबर!

माझा अनुभव

कमलेश पाटील 50 आठवडे 5 तास 41 मिनिटे 21 सेकंद ago

त्या टाटांना म्हणावं स्वतःच्या घरातला अन्धार बघा.भरतातली एक नंबरची फालतू कंपनी टाटा मोटर्स आहे.भारताच युथ इथे स्पोईल होतं.सगळा चापलुसीपणा चालतो येथे आणी रतन टाटा हिंदतात आम्ही देशाच कल्यान करतोय म्हनुन

बरोबर टाटा motors सगळ्यत

Jiraiya Sensei 30 आठवडे १ दिवस 11 तास 44 मिनिटे ago

बरोबर टाटा motors सगळ्यत भंगार company आहे.
गाढव भरली आहेत

सौ चुहे खाके-------

madhukarsant 45 आठवडे १ दिवस 8 तास 10 मिनिटे ago

एकदम बरोबर बोललात.





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use