- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही.
हा देश कृषीप्रधान कसा? | Maayboli
http://www.maayboli.com –
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आइए नेता बनिए : माझा उद्योग. | Maayboli
http://www.maayboli.com –
वडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले "तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा,पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा."
मला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात.चढत्या क्रमाने घवघवित यश मिळत गेले.शिक्षणसंस्था काढल्यात,सहकारी कारखाने काढलेत.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मंत्रीमंडळ- शॅडो कॅबीनेट | Maayboli
http://www.maayboli.com –
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार पुढे काय करणार? असा प्रश्न पडलेल्या काही मायबोलीकरांसाठी एक कल्पना मांडाविशी वाटते... शॅडो कॅबिनेट अर्थात प्रती मंत्रीमंडळ!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अखेर कमाई - कुसुमाग्रज
http://www.saamana.com –
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन मराठा संघटनांनी राजकारण पेटविल्याने शिवाजी महाराज नक्की कुणाचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीच त्याचे उत्तर ’अखेर कमाई’ या कवितेतून दिले आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा